-->
आपला महाराष्ट्र 24

अतिवृष्टी मुळे चिरनेर येथील राहत्या घराची भिंत पडली.


उरण (सुनिल ठाकूर ).
अतिवृष्टीच्या पावसाचा तडाखा चिरनेर गावाला बसला असून चिरनेर गावातील रहिवासी सुभद्रा एकनाथ डुंगीकर या वुध्द महिलेच्या राहत्या घराची भिंत पडल्याची घटना मंगळवारी ( दि१९) सकाळी घडली आहे.सदर दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही.मात्र पुराचे पाणी घरात शिरल्याने घरातील जीवनावश्यक वस्तू पाण्यात भिजवून गेल्या आहेत.त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांपुढे मोठ संकट उभे राहिले आहे.
Previous Post Next Post

 जाहिरातीसाठी संपर्क करा.+91-81089 21565 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता. योग्य दरात आणि खात्रीशीर तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करून मिळेल.